मुख्य सामग्रीवर वगळा


पावसाळा आणि आयुर्वेद भाग २  Rainy season and Ayurved

पावसाळ्यामध्ये होणारे मणक्यांचे - सांध्यांचे आजार -

spinal disorders / joint disorders in rainy season





मणक्याचे किंवा सांध्यांचे आजार होण्याची कारणे याबाबत आपण या भागामध्ये माहिती घेणार आहोत .



आहार

शिळे पदार्थ ,

दही , आंबवलेले पदार्थ , तेलकट पदार्थ, मिरची,मसालेदार पदार्थ , बेकरीचे पदार्थ , फास्ट फूड ,लोणचे , पापड .

मिल्क शेक , दूध आणि फळ एकत्र करून खाणे , शिकरण .

अति उपवास, अवेळी जेवण .



विहार

अल्प झोप - अति जागरण .

अति प्रमाणात व्यायाम ताकतीपेक्षा जास्त.

अति व्यवाय - नियम सोडून मैथुन करणे .

अतिशय काम / श्रम करणे .

अतिशय पायी चालणे .

वेड्या वाकड्या हालचाली करणे .

मलमूत्रादी वेग रोखणे . यामध्ये लघवीला किंवा संडासला आले असता न जाणे .

मलमूत्रादि वेग आले नसताना ते निर्माण करणे .

अतिशय वजनदार वस्तू डोक्यावरून किंवा खांद्यावरून नेणे.

अतिअध्यायन - एकाच स्थितीमध्ये - एकाच ठिकाणी खूप वेळ बसणे.

अतिशय मोठ्याने बोलणे . मानेच्या आजाराशी निगडित .

अतिशय वेगात धावणे.

खड्यावरून / लांब किंवा उंचीवरून उड्या मारणे .

उड्या मारत चालणे .

अति प्रमाणात पोहणे .

वाहनावरून  गाडी वरून अति प्रमाणात प्रवास

अति प्रमाणात पायी चालणे .



मानसीक

अति प्रमाणात चिंता , शोक , क्रोध, भय , काम , अति त्रास .



काळ

पावसाळा , पावसाळा ऋतू शिवाय आकाशात ढग आल्यास .



आघात

उंचीवरून , गाडीवरून पडणे .

सांधे , हाड मोडणे .

अति दाब पडणे किंवा दाबले जाणे .

मार लागणे .



भाग 2 मध्ये ज्या कारणामुळे वाताचे आजार / मणक्याचे / सांध्यांचे आजार होऊ शकतात याबाबत आपण माहिती घेतली . भाग 3 मध्ये यामध्ये दिसणारी लक्षणे याबाबत माहिती घेणार आहोत .



वैद्य श्रीधर राजेंद्र पवार ,

आरोग्यवेल आयुर्वेद , रहिमतपूर , सातारा

मोबा 9404405706, 9595599878



आरोग्यवेल आयुर्वेद फेसबुक पेज







टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शीतपित्त: आयुर्वेदातील दृष्टिकोन

 शीतपित्त हा एक सामान्य त्वचारोग आहे ज्यामध्ये त्वचेवर खाज येणारे चट्टे किंवा फोड तयार होतात. याला आधुनिक वैद्यकात "अर्तिकेरिया" (हायव्ह्ज) असे म्हटले जाते. आयुर्वेदात शीतपित्त हा दोषांमध्ये झालेल्या असंतुलनामुळे होतो, विशेषतः वात आणि कफ यांचे असमतोल आणि रकत (रक्त) धातूतील असंतुलन या विकारास कारणीभूत ठरतात. आयुर्वेद शीतपित्तावर शारीरिक तसेच मानसिक उपचार पद्धतींचा वापर करतो, ज्यामुळे शरीराच्या मूळ दोषांचे संतुलन पुन्हा मिळवता येते. शीतपित्ताचे कारणे  आयुर्वेदानुसार, शीतपित्ताचे मुख्य कारण वात आणि कफ दोषांचे विकार आहेत. यामध्ये खालील कारणे समाविष्ट होतात: - अयोग्य आहार आणि जीवनशैली: अतिशीत किंवा अतिगरम पदार्थांचे सेवन, असमय आहार किंवा अधिक प्रमाणात फास्ट फूड खाणे. - धूलकण, फुलांचा पराग, विशिष्ट खाद्यपदार्थ, औषधे इत्यादींमुळे होणारी अ‍ॅलर्जी. - मानसिक ताणतणाव: दीर्घकालीन मानसिक तणाव आणि चिंता यामुळे शरीरातील दोष बिघडतात. - ऋतु अनुकूलता: अत्यधिक उष्णता, थंडी, किंवा हवामानातील बदलामुळे दोष असंतुलित होतात. शीतपित्ताची लक्षणे शीतपित्तात शरीराच्या विविध भागांवर लालसर, फुगलेले आणि खाज...

हिवाळ्यात आरोग्य कसं जपावं? आयुर्वेदिक सल्ला...

हिवाळ्यात आरोग्य कसं जपावं? आयुर्वेदिक सल्ला... हिवाळा हा थंडगार आणि आल्हाददायक असं वातावरण घेऊन येतो. पण, थंडीच्या दिवसांत आपलं शरीर आणि मन संतुलित ठेवण्यासाठी अधिक काळजी घ्यावी लागते. आयुर्वेदानुसार, हिवाळ्यात शरीराची देखभाल करून आपण ऊर्जावान आणि निरोगी राहू शकतो. चला तर मग, हिवाळ्यात आयुर्वेदिक पद्धतींनी आरोग्य कसं जपावं हे जाणून घेऊया. हिवाळा आणि दोषांची समज आयुर्वेदानुसार, हिवाळा मुख्यतः वात आणि कफ दोषांशी संबंधित आहे. वात दोष हा थंड, रुक्ष, हलका आणि गतिशील असतो, तर कफ दोष स्थिर आणि ओलसर असतो. हिवाळ्यात शरीरात थंडी आणि रुक्षता वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीराला गरम, स्थिर आणि स्निग्ध ठेवणं गरजेचं असतं. १. उष्ण आणि पौष्टिक आहाराचा अवलंब करा हिवाळ्यात आपलं पचनशक्ती अधिक मजबूत असते. यामुळे शरीर गरम आणि पौष्टिक पदार्थांना अधिक चांगल्या प्रकारे पचवू शकतं. गरम पदार्थ खा : सुप, पेज, खिचडी अशा गरम पदार्थांचा आहारात समावेश करा. या पदार्थांमध्ये रूट व्हेजिटेबल्स, डाळी आणि तृणधान्यांचा समावेश करा. तुप आणि तेलाचा वापर करा : गायीचं तूप, खोबरेल तेल, तिळाचे तेल हिवाळ्यात विशेषतः उपयुक्त असत...

हिवाळ्यात हातापायांना भेगा का पडतात? - आयुर्वेदीक कारणे व उपाय

  हिवाळ्यात हातापायांना भेगा का पडतात? - आयुर्वेदीक कारणे व उपाय हिवाळ्याच्या थंडीमध्ये त्वचेशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात, आणि त्यामध्ये हातापायांना पडणाऱ्या भेगा ही एक सामान्य पण त्रासदायक समस्या आहे. आयुर्वेदानुसार, हिवाळ्याच्या ऋतूत "वात दोष" वाढतो, जो थंड, कोरडा, आणि कठोर गुणधर्मांनी युक्त असतो. हिवाळ्यातील थंड व कोरडे वातावरण त्वचेला हानी पोहोचवते आणि यामुळे त्वचा कोरडी होऊन भेगा पडतात. चला जाणून घेऊया, हिवाळ्यात हातापायांना भेगा का पडतात आणि त्यावर आयुर्वेदिक उपाय कोणते आहेत. हातापायांना भेगा का पडतात? आयुर्वेदिक कारणे वात दोषाचा प्रभाव आयुर्वेदानुसार, हिवाळ्यात वात दोष तीव्र होतो, ज्यामुळे त्वचेत कोरडेपणा येतो. वात दोषामुळे त्वचेचा ताण वाढतो आणि त्वचेमधील लवचिकता कमी होते, ज्यामुळे भेगा पडतात. त्वचेतील आर्द्रतेची कमतरता हिवाळ्यात त्वचेमधील नैसर्गिक ओलावा हरवतो, ज्यामुळे त्वचा कठोर व कोरडी होते. वात दोष वाढल्यामुळे त्वचेची आर्द्रता कमी होते, आणि त्वचेवर ताण निर्माण होतो, ज्यामुळे हातापायांवर भेगा पडू शकतात. अयोग्य आहार आणि जीवनशैली वातवर्धक पदार्थांचा (जसे की थंड, को...