मुख्य सामग्रीवर वगळा


पावसाळा आणि आयुर्वेद भाग २  Rainy season and Ayurved

पावसाळ्यामध्ये होणारे मणक्यांचे - सांध्यांचे आजार -

spinal disorders / joint disorders in rainy season





मणक्याचे किंवा सांध्यांचे आजार होण्याची कारणे याबाबत आपण या भागामध्ये माहिती घेणार आहोत .



आहार

शिळे पदार्थ ,

दही , आंबवलेले पदार्थ , तेलकट पदार्थ, मिरची,मसालेदार पदार्थ , बेकरीचे पदार्थ , फास्ट फूड ,लोणचे , पापड .

मिल्क शेक , दूध आणि फळ एकत्र करून खाणे , शिकरण .

अति उपवास, अवेळी जेवण .



विहार

अल्प झोप - अति जागरण .

अति प्रमाणात व्यायाम ताकतीपेक्षा जास्त.

अति व्यवाय - नियम सोडून मैथुन करणे .

अतिशय काम / श्रम करणे .

अतिशय पायी चालणे .

वेड्या वाकड्या हालचाली करणे .

मलमूत्रादी वेग रोखणे . यामध्ये लघवीला किंवा संडासला आले असता न जाणे .

मलमूत्रादि वेग आले नसताना ते निर्माण करणे .

अतिशय वजनदार वस्तू डोक्यावरून किंवा खांद्यावरून नेणे.

अतिअध्यायन - एकाच स्थितीमध्ये - एकाच ठिकाणी खूप वेळ बसणे.

अतिशय मोठ्याने बोलणे . मानेच्या आजाराशी निगडित .

अतिशय वेगात धावणे.

खड्यावरून / लांब किंवा उंचीवरून उड्या मारणे .

उड्या मारत चालणे .

अति प्रमाणात पोहणे .

वाहनावरून  गाडी वरून अति प्रमाणात प्रवास

अति प्रमाणात पायी चालणे .



मानसीक

अति प्रमाणात चिंता , शोक , क्रोध, भय , काम , अति त्रास .



काळ

पावसाळा , पावसाळा ऋतू शिवाय आकाशात ढग आल्यास .



आघात

उंचीवरून , गाडीवरून पडणे .

सांधे , हाड मोडणे .

अति दाब पडणे किंवा दाबले जाणे .

मार लागणे .



भाग 2 मध्ये ज्या कारणामुळे वाताचे आजार / मणक्याचे / सांध्यांचे आजार होऊ शकतात याबाबत आपण माहिती घेतली . भाग 3 मध्ये यामध्ये दिसणारी लक्षणे याबाबत माहिती घेणार आहोत .



वैद्य श्रीधर राजेंद्र पवार ,

आरोग्यवेल आयुर्वेद , रहिमतपूर , सातारा

मोबा 9404405706, 9595599878



आरोग्यवेल आयुर्वेद फेसबुक पेज







टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पंचकर्माचे फायदे: आयुर्वेदिक डिटॉक्स आणि आरोग्याची गुरुकिल्ली 🌿

  पंचकर्माचे फायदे: आयुर्वेदिक डिटॉक्स आणि आरोग्याची गुरुकिल्ली 🌿   पंचकर्म ही आयुर्वेदामधील एक अत्यंत प्रभावी आणि पूर्णपणे शरीर, मन आणि आत्म्याची शुद्धी करणारी चिकित्सा पद्धत आहे. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ (आमा) बाहेर फेकले जातात आणि शरीराचे संतुलन पुनर्संचयित होते. यामुळे आरोग्यात सुधारणा होऊन समग्र कल्याण प्राप्त होते.   पंचकर्माचे फायदे:  1. शरीराची सखोल शुद्धी 🧘‍♀️      पंचकर्माद्वारे शरीरात जमलेले विषारी पदार्थ (आम) बाहेर फेकले जातात. यामुळे शरीराच्या सर्व स्तरांवर शुद्धी होऊन आरोग्यात सुधारणा होते.   2. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे 💪      पंचकर्मामुळे शरीरातील त्रिदोष (वात, पित्त, कफ) संतुलित होतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.   3. पाचनशक्ती आणि चयापचय सुधारणे 🍃      पंचकर्मातील विरेचन आणि बस्ती या चिकित्सांमुळे पाचनशक्ती सुधारते आणि चयापचय प्रक्रिया संतुलित होते.   4. ताण-तणाव कमी करणे आणि मानसिक शांती मिळवणे 🧠       शिरोधारा (कपाळावर...

रक्तमोक्षण पंचकर्म: आयुर्वेदातील रक्तशुद्धीकरणाची प्रभावी पद्धत

आयुर्वेदात पंचकर्म चिकित्सा शरीरातील दोष आणि विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी प्रभावी आहे. पंचकर्मातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे रक्तमोक्षण . हे एक असे उपचार आहे ज्यामुळे रक्तशुद्धीकरण करून शरीरातील विकार दूर केले जातात. रक्तमोक्षणामुळे त्वचाविकार, संधिवात, आणि पित्ताशी संबंधित विकारांवर प्रभावी उपचार केला जातो. चला तर मग जाणून घेऊया रक्तमोक्षण पंचकर्माचे महत्त्व, फायदे आणि प्रक्रिया. रक्तमोक्षण म्हणजे काय? रक्तमोक्षण हा पंचकर्मातील एक महत्त्वाचा भाग आहे. या प्रक्रियेत शरीरातील दूषित रक्त बाहेर काढले जाते, ज्यामुळे शरीरातील दोषांचे (विशेषतः पित्त आणि रक्तज विकार) शुद्धीकरण होते. रक्तमोक्षणासाठी विविध पद्धती वापरल्या जातात, जसे की शृंग - कपिंग थेरपी ( सिंंगाचा वापर), जलौका (जळू), किंवा सुईद्वारे रक्त काढणे. या पद्धतीने शरीरातील दूषित रक्त बाहेर काढून नवीन रक्ताची निर्मिती होते आणि विविध विकारांवर उपचार केला जातो. रक्तमोक्षण पंचकर्माचे फायदे रक्तशुद्धीकरण : रक्तमोक्षणामुळे दूषित रक्त बाहेर काढले जाते आणि शरीरात शुद्ध रक्ताचा प्रवाह सुरू होतो. यामुळे त्वचेवरील विकार, पित्ती, आणि अन्य रक्तवि...

शीतपित्त: आयुर्वेदातील दृष्टिकोन

 शीतपित्त हा एक सामान्य त्वचारोग आहे ज्यामध्ये त्वचेवर खाज येणारे चट्टे किंवा फोड तयार होतात. याला आधुनिक वैद्यकात "अर्तिकेरिया" (हायव्ह्ज) असे म्हटले जाते. आयुर्वेदात शीतपित्त हा दोषांमध्ये झालेल्या असंतुलनामुळे होतो, विशेषतः वात आणि कफ यांचे असमतोल आणि रकत (रक्त) धातूतील असंतुलन या विकारास कारणीभूत ठरतात. आयुर्वेद शीतपित्तावर शारीरिक तसेच मानसिक उपचार पद्धतींचा वापर करतो, ज्यामुळे शरीराच्या मूळ दोषांचे संतुलन पुन्हा मिळवता येते. शीतपित्ताचे कारणे  आयुर्वेदानुसार, शीतपित्ताचे मुख्य कारण वात आणि कफ दोषांचे विकार आहेत. यामध्ये खालील कारणे समाविष्ट होतात: - अयोग्य आहार आणि जीवनशैली: अतिशीत किंवा अतिगरम पदार्थांचे सेवन, असमय आहार किंवा अधिक प्रमाणात फास्ट फूड खाणे. - धूलकण, फुलांचा पराग, विशिष्ट खाद्यपदार्थ, औषधे इत्यादींमुळे होणारी अ‍ॅलर्जी. - मानसिक ताणतणाव: दीर्घकालीन मानसिक तणाव आणि चिंता यामुळे शरीरातील दोष बिघडतात. - ऋतु अनुकूलता: अत्यधिक उष्णता, थंडी, किंवा हवामानातील बदलामुळे दोष असंतुलित होतात. शीतपित्ताची लक्षणे शीतपित्तात शरीराच्या विविध भागांवर लालसर, फुगलेले आणि खाज...